राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट चालवत आहेत. त्यांच्या मंत्र्यांना फडणवीस यांचे आदेश न पाळण्याचे निर्देश दिले जात आहेत.
अर्थमंत्री महोदय नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात? हा प्रश्न आज आवर्जून विचारावासा वाटतो. एकीकडे निधी नाही म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत, लाडकी बहीण योजनेत कपात, युवा प्रशिक्षण योजनेतील ...